संविधानाशी संबंध नसलेल्यांचं नाव घेतलं पण बाबासाहेबांचं का नाही? महिला पोलिसाचा मंत्री महाजनांना सवाल

Nashik : वन विभागाची महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी घातलेल्या गोंधळानंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकाराचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संविधानाशी संबंध नसलेल्यांचं नाव घेतलं पण बाबासाहेबांचं का नाही? महिला पोलिसाचा मंत्री महाजनांना सवाल
Updated on

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजवंदन केलं. यावेळी मंत्री महाजन यांनी केलेल्या भाषणावरून वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने गोंधळ घातल्याची घटना घडलीय. मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणावर वन कर्मचाऱ्यानं आक्षेप घेत जाब विचारला. मंत्री महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असा प्रश्न वन कर्मचाऱ्याने उपस्थित केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com