Nashik Water Crisis : पाणीबाणीवरून राजकीय पक्ष आक्रमक

उन्हाळ्याचा चटका जाणवू लागल्याने शहरात पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला ; भाजप, शिवसेना (उबाठा), मनसेकडून प्रशासनाला इशारा
Water Crisis
Water Crisissakal
Updated on

नाशिक- उन्हाळ्याचा चटका जाणवू लागल्याने शहरात पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी वितरणातील त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात विस्कळितपणा येऊन अपुरा पाणीपुरवठा शहरातील विविध विभागांत होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com