Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Bachchu Kadu's Strong Remarks on Farmer Disunity : बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या 'शेतकरी हक्क यात्रे'त आमदार बच्चू कडू यांचे जेसीबीतून पुष्पवृष्टी आणि पारंपरिक पद्धतीने (फेटा, घोंगडी) उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यांनी यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले.
Bachchu Kadu

Bachchu Kadu

Sakal

Updated on

तळवाडे दिगर: आपण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक आहे. नेतेमंडळी किंवा राजकीय पदाधिकारी विविध ठिकाणी एकत्र येतात; पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणी एकत्र येत नाही. जाती-धर्माच्या नावाने आपण एकमेकांशी भिडत आहोत, सरकारशी लढत नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com