Agriculture News : कर्जदार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे! पीकविमा नको असल्यास अंतिम मुदतीपूर्वी बँकेला कळवा

PM Crop Insurance Scheme for Rabi 2025-26 Announced : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री पीकविमा योजना रब्बी हंगाम २०२५-२६ साठी सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी विहित मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन पुणे येथील कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
Agriculture

Agriculture

sakal 

Updated on

नाशिक: नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येते. रब्बी हंगाम २०२५-२६ करिता अधिकाधिक शेतकऱ्यांनी https://pmfby.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन पुणे येथील कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com