Rahud Ghat : राहूड घाट बनला मृत्यूचा सापळा, अपघातांची मालिका सुरूच

Frequent Accidents at Rahud Ghat on Mumbai-Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहूड घाटात सतत होणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक कोंडी आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अलीकडच्या टँकर अपघाताने या समस्येचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
Accidents

Accidents

sakal 

Updated on

चांदवड: मुंबई– आग्रा महामार्गावरील राहूड घाट हा अतिशय उताराचा, वळणावळणाचा असल्याने येथे अपघातांची मालिका सुरूच असते. दर दोन-तीन दिवसांत मोठ्या अपघातामुळे वाहतूक कोंडी होण्याच्या घटना घडत असल्याने वाहनचालकांसमोर सतत धोका निर्माण होत आहे. नुकत्याच झालेल्या भारत पेट्रोलियमच्या एलपीजी टँकर उलटण्याच्या अपघाताने या समस्येचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com