Rahud Ghat : राहूड घाट ठरला 'मृत्यूचा महामार्ग'! मुंबई-आग्रा महामार्गावरील धोकादायक वळण तातडीने सरळ करा, ग्रामस्थांची मागणी

Repeated accidents at Rahud Ghat prompt public outrage : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील राहूड घाट आणि चिंचवे-निंबायती परिसरात रस्त्याच्या चुकीच्या रचनेमुळे होणाऱ्या अपघातांविरोधात प्रेस क्लब, उमराणे व परिसरातील ग्रामस्थांनी प्रतीकात्मक आंदोलन केले.
Rahud Ghat

Rahud Ghat

sakal 

Updated on

चांदवड/उमराणे: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील राहूड घाट गेल्या काही वर्षांपासून अक्षरशः मृत्यूचा घाट ठरत आहे. चुकीच्या रचनेमुळे निर्माण झालेले धोकादायक वळण व तीव्र उतार हे असंख्य अपघातांना कारणीभूत ठरत असून, शेकडो नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com