RTE Admission Rule
sakal
सटाणा, नामपूर: शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) यंदापासून प्रवेशासाठी एक किलोमीटरची अट लागू केल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या गैरसोय होणार असून राज्यात आरटीईच्या हजारो जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त करीत शिक्षण विभागाने फेरविचार करावा, अशी मागणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.