Water Crisis : दुसरी पिढीही भागवतेय टँकरच्या पाण्यावरच तहान!

२५ वर्षांपासून तीव्रतेत वाढ, २९ टँकरने ७२ गावे-वस्त्यांवर पाणीपुरवठा
Water Crisis
Water Crisis sakal
Updated on

येवला- अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्यात साधारणतः २००० पासून पाणीटंचाईचे त्रांगडे वाढत आहे. परिणामी, गेल्या २५ वर्षांपासून अनेक गावांच्या भाळी टँकरग्रस्त हा शिक्का लागला. आता तर काही गावांत दुसरी पिढीही उन्हाळ्यात टँकरवरच आपली तहान भागवत असल्याचे चित्र आहे. यंदाही सरते शेवटी धो-धो पाऊस पडूनही सध्या ७२ गावे व वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com