Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

Seva Pakhwada: Government’s Ambitious Campaign in Nashik : जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत तीन टप्प्यांत अभियान राबविण्यात येणार असून, पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरकुल, ऐतिहासिक वास्तू व कार्यालयांची स्वच्छता, वनपट्ट्यांचे शंभर टक्के वितरण अशा विविध उपक्रमांचा समावेश असेल.
Jalaj Sharma

Jalaj Sharma

sakal 

Updated on

नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा हे शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत तीन टप्प्यांत अभियान राबविण्यात येणार असून, पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरकुल, ऐतिहासिक वास्तू व कार्यालयांची स्वच्छता, वनपट्ट्यांचे शंभर टक्के वितरण अशा विविध उपक्रमांचा समावेश असेल. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com