इंदिरानगर: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचा भगवा डौलाने फडकावला. त्यामुळे १५ ऑगस्टला तिरंगा अभिमानाने फडकावताना भगव्याचाही सन्मानपूर्वक उल्लेख व्हावा, असे प्रतिपादन संभाजी भिडे गुरुजी यांनी राणेनगर येथे सोमवारी (ता. ४) केले.