Dadaji Bhuse : विद्यार्थी पटसंख्या वाढीची सूचना

भरती प्रक्रिया राबविली जात नसल्याने जिल्ह्यातील असंख्य शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
Dadaji Bhuse
Dadaji Bhusesakal
Updated on

धुळे- भरती प्रक्रिया राबविली जात नसल्याने जिल्ह्यातील असंख्य शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात लोटले जात आहे. त्याविषयी कुठलाही ठोस सकारात्मक निर्णय जाहीर न करता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गप्प राहणे पसंत केल्याचे दिसून आले. मात्र, त्यांनी जिल्हा परिषद, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे, अशी सूचना यंत्रणेला दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com