Nashik Tapovan : 'झाडे वाचली तरच माणूस वाचेल!' नाशिकच्या तपोवनात कवींचे पहिले 'शोकसंमेलन'; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Tapovan Hosts Maharashtra’s First Tree Memorial Gathering : नाशिक येथील तपोवनच्या वृक्षराईत आयोजित पहिल्या शोकसंमेलनात (Shoksammelan) महाराष्ट्रातील नामवंत कवी आणि साहित्यिकांनी 'वृक्षसंवर्धन' आणि पर्यावरणाच्या ऱ्हासावर चिंता व्यक्त करत कवितेतून जनजागृती केली.
Tapovan

Tapovan

sakal 

Updated on

नाशिक: ‘झाडे वाचली तरच माणूस वाचेल’ असा संदेश रविवारी (ता. ७) तपोवनाच्या वृक्षराईत झालेल्या पहिल्या शोकसंमेलनाने दिला. या संमेलनात महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवींनी आपली उपस्थिती नोंदविली. प्रारंभी बारामती, पुणे येथून आलेले राजन खान यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विशद करून झाडांसंदर्भातील सरकारची उदासीनता भाषणातून व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com