Agriculture Loss : दुहेरी संकट! नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ४८ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त; १ लाख ८ हजार शेतकऱ्यांचे नुकसान

Farmers Struggle as Panchanamas Delayed Due to Ongoing Rain : नाशिक जिल्ह्यात १९ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे ४८ हजार ३२४ हेक्टरवरील पिके पाण्यात गेली असून, सर्वाधिक नुकसान मका, कांदा आणि भात पिकांचे झाले आहे.
Agriculture Loss

Agriculture Loss

sakal 

Updated on

नाशिक: जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीपिकांना फटका बसला. जिल्ह्यात १९ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत हजेरी लावलेल्या पावसामुळे ४८ हजार ३२४ हेक्टरवरील पिके पाण्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मका, सोयाबीन, भात, कांदा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. त्यामुळे एक लाख आठ हजार ५३१ शेतकरी बाधित झाले आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने यंत्रणांना पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com