Dr. Srikanta Panigrahi : 'देशावर मोठे जलसंकट': नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण व घटती गुणवत्ता चिंतेचा विषय- डॉ. श्रीकांत पाणीग्रही यांचे परखड मत

Growing Water Crisis in Nashik Due to Climate Change : नाशिक येथे दीआरएमके मेमरी फाउंडेशन आणि अन्य संस्थांतर्फे आयोजित राष्ट्रीय शिखर परिषदेत जागतिक शाश्वतता विचारवंत डॉ. श्रीकांत पाणीग्रही यांनी जलसंकटावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नैसर्गिक जलस्रोतांचे जतन आणि प्रदूषण कमी करण्याचे उपाय सुचवले.
Dr. Srikanta Panigrahi

Dr. Srikanta Panigrahi

sakal 

Updated on

जुने नाशिक: बदलत्या वातावरणामुळे आणि वाढती लोकसंख्या, ग्लोबिंग वॉर्मिंग, जलवायू परिवर्तन, तसेच कृषी क्षेत्रात शेतीत रसायनांचा वापर वाढला आहे. अशा विविध कारणांनी नैसर्गिक जलस्रोतांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी होणे आणि गुणवत्तापूर्वक पाणी मिळत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com