Nashik Water Crisis : नाशिक जिल्ह्यावर टंचाईचे सावट! १०८४ गावांची तहान भागवण्यासाठी ७ कोटींचा आराखडा मंजूर

Nashik District Prepares Water Scarcity Action Plan : नाशिक जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने १६२ टँकर्सचा कृती आराखडा तयार केला असून, ग्रामीण भागातील नळपाणी पुरवठा योजनांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत.
Water Crisis

Water Crisis

sakal 

Updated on

नाशिक: जिल्ह्यात यंदा टंचाईवरील उपाययोजनांसाठी सात कोटी ३८ लाख २५ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील एक हजार ८४ गाव-वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. या गाव-वाड्यांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी आराखड्यात १६२ टँकर प्रस्तावित करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com