Yeola Farmer : घोषणा झाली, दिवाळीही संपली! येवला तालुक्यातील निम्मे शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित

Heavy Rainfall Damages Crops in Yeola : येवला तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाच्या घोषणेनंतरही मदत मिळण्यास विलंब झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
Farmer

Farmer

sakal 

Updated on

येवला: सप्टेंबरमधील अतिवृष्टीने खरिपाच्या पिकाची वाताहत झाल्यानंतर तातडीने पॅकेज जाहीर करून दिवाळीत शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळेल अशी घोषणा शासनाने केली खरी पण महिना उलटला तरी तालुक्यातील निम्म्यावर शेतकरी अजून अनुदानापासून वंचितच आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com