Water Crisis : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा!

जिल्ह्यात उन्हाच्या चढ-उतारामुळे जिवाची काहिली होते. सरासरी ४० ते ४२.६ अंश सेल्सियसपर्यंत तापमान जात आहे.
Water Crisis
Water Crisissakal
Updated on

धुळे- जिल्ह्यात उन्हाच्या चढ-उतारामुळे जिवाची काहिली होते. सरासरी ४० ते ४२.६ अंश सेल्सियसपर्यंत तापमान जात आहे. आगामी काही दिवसांत त्यात वाढ होण्याचा अंदाज असून, त्यातच जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाण्याची पातळी झपाट्याने घटते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com