Amravati Crop Loss: अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना विमाकवच नाही; पीकविमा योजनेतील ट्रिगर वगळल्याने शेतकऱ्यांना ठेंगा

Crop Insurance: अमरावती जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र सुधारित पीकविमा योजनेत नैसर्गिक आपत्तीचा निकष वगळल्यामुळे नुकसानभरपाई मिळणार नाही.
Amravati Crop Loss
Amravati Crop Losssakal
Updated on

अमरावती : सुधारित पीकविमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्तीने नुकसानीचा निकष वगळला आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना मात्र नुकसानभरपाई मिळणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com