Amravati: मॉन्सून लांबल्याने बिघडणार पेरण्यांचे नियोजन; अर्थचक्रावरही परिणाम; २० जूनपर्यंत प्रतीक्षेची वेळ

Delayed Monsoon Raises Concerns for Farmers: अमरावतीत मॉन्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता असून पेरणी नियोजनावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. अमरावती मॉन्सून, पेरणी नियोजन, पावसाचा अंदाज यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: यंदा मॉन्सूनचे आगमन विलंबाने होणार असल्याने पेरण्यांचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता अधिक आहे. जिल्ह्यात अद्याप पाऊसच झाला नसल्याने पेरण्यांना प्रारंभ होऊ शकलेला नाही. सोयाबीन पेरणीचा काळ कोरडा जाऊ लागला आहे. यंदा वार्षिक सरासरीच्या ९० टक्के पाऊस होण्याची व तीसुद्धा खंडित स्वरूपाची राहणार असल्याने शेतीवरील संकट गडद होऊ लागले आहे. दरम्यान १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com