Amravati: ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार; ४९८ ठिकाणी १२ जूनला निघणार सोडत

Reservation Draw Process to Begin Across 498 Gram Panchayats: अमरावती जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींमध्ये १२ जून रोजी आरक्षण सोडत होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक, आरक्षण सोडत आणि ओबीसी आरक्षण प्रक्रियेमुळे इच्छुक उमेदवारांची उत्सुकता वाढली आहे.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: जिल्ह्यात एकीकडे विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरt असतानाच ग्रामपंचयत निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यात प्रशासक असलेल्या तब्बल ४९८ ग्रामपंचायतींमध्ये येत्या १२ जून रोजी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com