

Amravati
esakal
अमरावती: जिल्ह्यात एकीकडे विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरt असतानाच ग्रामपंचयत निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यात प्रशासक असलेल्या तब्बल ४९८ ग्रामपंचायतींमध्ये येत्या १२ जून रोजी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे.