

Bapusaheb Deshmukh
esakal
चांदूरबाजार: चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी गावाला ‘इंद्रभवन’ करण्याचे संत गाडगेबाबांचे स्वप्न बापूसाहेब देशमुख यांनी साकारले. संत गाडगेबाबा यांच्या विचारांची कास धरून आपले आयुष्य वेचणाऱ्या बापूसाहेबांच्या निधनाने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.