Buldhana News: नापिकी, भावाचा अभाव आणि कर्जाचा डोंगर; जस्तगावातील ६८ वर्षीय शेतकऱ्याने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन

Farming Crisis: तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव येथे सततची नापिकी व शेतमालाला भाव न मिळाल्याने ६८ वर्षीय शेतकऱ्याने जीवन संपवले. कर्जाचा डोंगर व उदरनिर्वाहाच्या प्रश्नामुळे त्यांनी निंबाच्या झाडाला गळफास घेतला.
Buldhana News
Buldhana Newssakal
Updated on

तेल्हारा : सततची नापिकी, शेतमालाला भाव नाही. त्यामुळे उदरनिर्वाहचा निर्माण झालेला प्रश्न व कर्जाचा वाढता डोंगर, याला कंटाळून दोरीच्या साहाय्याने निंबाच्या झाडाला गळफास घेवून एका ६८ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी, दि.१३ ऑगस्ट रोजी तालुक्यातील जस्तगाव येथे घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com