Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

Ravikant Tupkar: बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा, अळीचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. रविकांत तुपकर यांनी शासनावर तातडीने मदत न दिल्याचा आरोप केला.
Buldhana Farmers
Buldhana Farmerssakal
Updated on

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड संकटात असून आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. वारंवार शासनाकडे मागणी करूनही मदत मिळत नाही, पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम आता आम्ही मेल्यावर देता का? असा संतप्त सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com