Buldhana Tragedy
esakal
बुलडाणा : लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसांत दोन तरुणांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना समोर आल्या असून परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे हा केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामाजिक प्रश्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे.