Chandrapur Midday Meal Scheme: विद्यार्थ्यांचे भोजन उधारीवर! तांदूळ-कडधान्य संपल्याने शिक्षकांसमोर प्रश्न, अडीच महिन्यानंतरही करारनामा नाही

Midday Meal Supplies Run Out in Several Schools: नवीन करारनामा रखडल्याने अनेक शाळांमध्ये अन्नधान्याचा साठा संपला असून, काही शिक्षकांना उधारीवर साहित्य घेऊन विद्यार्थ्यांचे भोजन सुरू ठेवावे लागत आहे.
Chandrapur Midday Meal Scheme

Chandrapur Midday Meal Scheme

esakal

Updated on

चंद्रपूर: राज्य शासनाच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन योजना राबविली जाते. त्यासाठी पुरवठाधारकांशी दरवर्षी करारनामा केला जातो. यंदा शाळेचे सत्र सुरू होऊनही पुरवठाधारकांशी करारनामा करण्यात आला नाही. त्याचा परिणाम अनेक शाळांतील तांदळासह कडधान्य संपले आहे. मध्यान्ह योजनेसाठी लागणारे अन्नधान्य संपल्याने विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com