डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

Ambavade: The Native Village of Dr Babasaheb Ambedkar : आंबवडे येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या विकासकामांना गेल्या आठ वर्षांपासून ब्रेक लागला असून शासनाने मंजूर केलेला दोन कोटी रुपयांचा निधी अद्याप खर्च झालेला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.
Dr Babasaheb Ambedkar

Dr Babasaheb Ambedkar

esakal

Updated on

अमरावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे गावाच्या विकासाकडे राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप भीमशक्ती संघटनेने केला आहे. आंबवडे येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या विकासकामांना गेल्या आठ वर्षांपासून ब्रेक लागला असून शासनाने मंजूर केलेला दोन कोटी रुपयांचा निधी अद्याप खर्च झालेला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. तसेच या ठिकाणी जागतिक दर्जाचे स्मारक उभारून त्याचा सर्वांगीण विकास करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com