

Eknath Shinde
sakal
यवतमाळ : राज्याचा कारभार मुख्यमंत्री घरात बसून करायचे. अशा मुख्यमंत्र्यांना घरी पाठविले आहे. कुणालाही न भेटणारे आता मनोमिलन करीत आहेत. भेटी घेत असून त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना (शिंदे) पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंचे नाव न घेता केली.