Rain Damages Crops: गोठणगाव परिसरात बिबट्या, मुसळधार पाऊस, आता हत्तीची दहशत; आता उरलेले पीकही जाणार, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

Elephant Crop Threat: अर्जुनी मोरगाव तालुक्यात मुसळधार पावसाने धानपीक नष्ट झाल्यानंतर गोठणगाव वनक्षेत्रात हत्तीचे आगमन झाले. शेतकऱ्यांना उरलेले पीक नष्ट होण्याची भीती आहे.
Rain Damages Crops

Rain Damages Crops

sakal

Updated on

नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यात मुसळधार पावसाने लोंबा टाकलेल्या हलक्या व फुलोरा आलेल्या भारी धानपिकाचे फार मोठे नुकसान झाले असतानाच २२ सप्टेंबरला गोठणगाव वनक्षेत्रात पावसानंतर आता हत्तीचे आगमन झाले आहे. त्यामुळे हत्तीच्या धुमाकूळात आता उरलेले पीकही जाणार? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र, वनविभाग हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com