Agricultural Crisis : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवले जीवन

Maharashtra Farmers : रिसोड तालुक्यातील एका शेतकऱ्याने शेतीवरील कर्ज आणि उत्पन्नात घट झाल्याने आर्थिक विवंचनेतून गळफास लावून जीवन संपवले. ही घटना २९ मार्च रोजी पाचंबा शेत शिवारात घडली.
Agricultural Crisis
Agricultural Crisis sakal
Updated on

रिसोड : शेतीवरील कर्ज, गृहकर्ज तसेच बचत गटाचे कर्ज व दिवसेंदिवस शेतमालाच्या उत्पन्नामध्ये होत असलेली घट, शेतीमालाचे गडगडते भाव यामुळे कंटाळून रिसोड तालुक्यातील एका शेतकऱ्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com