Child: चारही बालकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; दारव्हा येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी खणलेल्या खड्ड्यात बुडून झाला होता मृत्यू

Yavatmal News: दारव्हा रेल्वे उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.आईवडिलांचा आक्रोश, हुंदके, अश्रू पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
Child
Childsakal
Updated on

दारव्हा (जि. यवतमाळ) : शहरात बुधवारी (ता. २०) घडलेल्या एका घटनेने संपूर्ण समाजमन हळहळले. चार शाळकरी मुलांच्या मृत्यूने काळजाचा ठाव घेतला. रेल्वे उड्डाण पुलासाठी खणलेल्या खड्ड्यात ही मुले बुडून मृत्युमुखी पडली. आज गुरुवारी (ता. २१) त्या चारही मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईवडिलांचा आक्रोश, हुंदके, अश्रू पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com