

Marriage Fraud
sakal
घाटंजी (जि. यवतमाळ) : विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली लग्नाळू तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचे आणखी एक प्रकरण पुढे आले आहे. ’साम टीव्ही’ वर या बाबतची बातमी पाहिल्यावर जळगाव येथील तरुणाने आपलीही अशीच फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे.