Wardha Rain Update :'वर्धा जिल्ह्यातील सात जलाशयांनी गाठली शंभरी';पाच प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू, पर्यटकांची हाेतेय गर्दी

Wardha Reservoirs Hit Full Capacity; जलाशयांच्या किनाऱ्यावर, पुलांवर, तसेच घाटांवर नागरिकांची गर्दी वाढली असून, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी लोक मोठ्या संख्येने प्रकल्प परिसरात भेट देत आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सूचना व उपाययोजना केल्या आहेत.
“Overflowing Wardha reservoirs draw tourists as water release begins from major projects.”
“Overflowing Wardha reservoirs draw tourists as water release begins from major projects.”esakal
Updated on

वर्धा : यंदाचा पावसाळा वर्धा जिल्ह्यासाठी वरदान ठरला आहे. समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम असे तब्बल सात प्रकल्पांनी शतक गाठले असून त्यापैकी पाच प्रकल्पांतून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी, प्रकल्प परिसरात निसर्गरम्य धबधबे, प्रवाह, व मनोहारी दृश्य पाहण्यासाठी नागरिक आणि पर्यटकांची जलाशयांकडे मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com