Heavy Rain: अतिवृष्टीचा कहर: शेतकरी उद्ध्वस्त,आरंभी परिसरातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Crop Damage: नरखेड तालुक्यात सलग पावसामुळे शेतकऱ्यांचे पिके उध्वस्त झाली आहेत. सोयाबीन, तूर, कपाशी व भाजीपाला यासह अनेक पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात आहेत.
Heavy Rain

Heavy Rain

sakal

Updated on

अंबाडा : नरखेड तालुक्यातील आरंभी, हिवरमठ, मेंढला वाढोना, खराळा या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील सोयाबीन, तूर, कपाशी, भाजीपाला यासारखी पिके उध्वस्त झाली असून शेतांमध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com