Vidarbha Floods News : अतिवृष्टीच्या तडाख्याने बळीराजाचे सारे स्वप्न भंगले; विदर्भात लाखो हेक्टर शेती जलमय, शेतकरी उभ्या पिकांसह उध्वस्त

Heavy Rains Destroy Crops : तातून येणाऱ्या उत्पन्नातून मुला-मुलींचे शिक्षण, लग्नकार्य तसेच सुख-दु:खाच्या काळाचे नियोजन शेतकऱ्यांनी केले. मात्र, शेतकऱ्यांच्या या स्वप्नावर अतिवृष्टीने पाणी फेरले गेले.
Heavy Rain
Heavy monsoon rains devastate agriculture in Vidarbha regionesakal
Updated on

शेतातून येणाऱ्या उत्पन्नातून मुला-मुलींचे शिक्षण, लग्नकार्य तसेच सुख-दु:खाच्या काळाचे नियोजन शेतकऱ्यांनी केले. मात्र, शेतकऱ्यांच्या या स्वप्नावर अतिवृष्टीने पाणी फेरले गेले. गेल्या आठवड्यात झालेला मुसळधार पाऊस, नदी, नाल्यांना आलेल्या पुरात कापूस, तूर, सोयाबीन आणि प्रामुख्याने उस उत्पादक शेतकरी गारद झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com