Heavy Rain: परतीचा पाऊस उठला शेतकऱ्याच्या जीवावर; ११ मंडळांत अतिवृष्टी इसापूर, बेंबळा, अरुणावती प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

Amravati Rain: शेंबाळपिंपी व घाटंजी तालुक्यात सलग पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग व उस यासह पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. इसापूर प्रकल्पातून विसर्गामुळे आणि पूरामुळे शेतकरी हतबल आहेत.
Heavy Rain

Heavy Rain

sakal

Updated on

यवतमाळ : अतिवृष्टीने शेतकरीत्रस्त झाला आहे. संततधार पावसाने शेतकर्‍यांचे जगने कठीण झाले आहे. अतिवृष्टी ११ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. अरुणावती, बेबळा, इसापूर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु असून अनेक मार्ग पुरामुळे वाहतुकीसाठी बंद झाले आहे. संततधार पावसामुळे पुरातून वाचलेल्या पिकेही आता संकटांत सापडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com