

Amravati
esakal
अमरावती: बदलत्या औद्योगिकीकरणामुळे नैसर्गिक साधनशुचितेत अनेक स्थित्यंतरे घडून आली आहेत. असेच अनेक बदल शहरालगतच्या नांदगावपेठ आणि या परिसरातील शेतकरी व नागरिक गेल्या काही वर्षांपासून अनुभवत आहेत. सातत्याने वाढत जाणाऱ्या वायू तसेच जलप्रदूषणामुळे पिकांसह मानवी आरोग्यसुद्धा धोक्यात आले आहे.