ट्रिगर लागू झाल्यानंतरही पीकविमा परतावे नाही; मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच, योजना आहे तरी कुणासाठी?

Crop insurance trigger activated but no payout : बाधित शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून हेक्टरी १८ हजार रुपये मिळतील, असेही यावेळी जाहीर करण्यात आले होते. ही मदत तत्काळ दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
Crop insurance trigger activated but no payout

Crop insurance trigger activated but no payout

esakal

Updated on

अमरावती : गत खरीप हंगामात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर लागू झाल्यानंतरही पीकविम्याचा एकही रुपया अद्याप मिळालेला नाही. पीककापणी प्रयोगावर आधारित पीकविमा योजना लागू केल्याने शेतकऱ्यांना परताव्यासाठी केवळ एकच ट्रिगर लागू होणार आहे. जिल्हा कृषी विभागाने उत्पादनाची सरासरी कळविल्यानंतरही विमा परताव्यासाठी शब्दही निघत नसल्याने शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता बळावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com