

Amravati
esakal
अमरावती: शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर जनमानसासह महत्त्वाच्या मृगनक्षत्रास आजपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी मृगसरींनी बरसून सुखद व आल्हाददायक वातावरणाची निर्मिती केली आहे. दुपारी शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साधारतः पंधरा ते वीस मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्यात. जिल्ह्यात आतापर्यंत १०.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.