Maharashtra Mountain Man Tulsiram Gedam
esakal
बिहारचे ‘माउंटन मॅन’ दशरथ मांझी यांची कहाणी आपण अनेकदा ऐकली असेल. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी डोंगर फोडून रस्ता तयार केला होता. पण आता महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातही अशीच एक घटना समोर आली आहे. रस्त्याअभावी पत्नीला जीव गमावल्यानंतर एका व्यक्तीने गावकऱ्यांना सोबत घेत रस्ता बनवण्याचा निर्धार केला आहे.