Mohan Bhagwat: चांगल्या कामाची जाहिरात करावी लागत नाही, भाषण नव्हे कृतीची गरज : सरसंघचालक मोहन भागवत

Mohan Bhagwat Calls for Action Over Speeches: खामगावातील कार्यक्रमात त्यांनी सकारात्मक विचार, संवेदना आणि परोपकारातून समाजाच्या उत्थानासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
Mohan Bhagwat

Mohan Bhagwat

esakal

Updated on

खामगाव: समाजपरिवर्तन केवळ भाषणांनी घडत नाही तर सकारात्मक विचार आणि प्रत्यक्ष कृतीतून परिवर्तनाची प्रक्रिया पुढे जाते. चांगल्या कामाची कधी जाहिरात करण्याची आवश्यकता नसते. त्याचा परिणाम समाजात दिसतो आणि ते काम पुढे जाते व वाढत राहते. त्यामुळे समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल तर केवळ अपेक्षा व्यक्त न करता प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com