Monsoon Update : पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर परतला मॉन्सून; जिल्ह्यात संततधार, अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतीचे नुकसान

Heavy Rains : पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे वाशीम जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांना जीवदान मिळाले असले तरी रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Monsoon Update
Monsoon UpdateSakal
Updated on

वाशीम : पंधरा दिवसापेक्षा जास्त विश्रांती घेतलेला मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नदी, नाले ओसंडून वाहत असल्यामुळे तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला आहे. शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com