Jal Jeevan Mission: जलजीवनच्या कंत्राटदारांची ४० कोटींची देयके थकीत; केंद्र आणि राज्य सरकारचे निधीकडे दुर्लक्ष, कंत्राटदार अडचणीत

Water Crisis:जलजीवन मिशनच्या कामासाठी नागपूर जिल्ह्यातील कंत्राटदारांची तब्बल ४० कोटींची बिले थकीत. बिल न मिळाल्यामुळे एका कंत्राटदाराने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली.
Jal Jeevan Mission
Jal Jeevan Missionsakal
Updated on

नागपूर : जलजीवन मिशनअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांची देयके न मिळाल्यामुळे राज्यातील एका कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघड झाली. नागपूर जिल्ह्यातही या मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये निधीअभावी अडथळे निर्माण झाले असून, जिल्ह्यात तब्बल ४० कोटींची कंत्राटदारांची बिले थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com