Anil Deshmukh: कर्जमाफी कधी देणार; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सवाल

CM Devendra Fadnavis: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाच्या विलंबाबद्दल टीका केली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या, धान बोनस, खत पुरवठा याबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला.
 Anil Deshmukh
Anil Deshmukhsakal
Updated on

नागपूर : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता येताच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करणार असे प्रचार सभेत जाहीर आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता कधी करणार असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com