Bombay High Court: मित्राला पतीचा नातेवाईक म्हणता येणार नाही; उच्च न्यायालय, हुंडा छळ प्रकरणातील गुन्हा रद्द

Nagpur Bench: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले की, भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८अ अंतर्गत पतीच्या मित्रास ‘नातेवाईक’ मानता येत नाही. त्यामुळे त्याच्यावर दाखल गुन्हा रद्द करण्यात आला.
Bombay High Court
Bombay High Courtsakal
Updated on

नागपूर : भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ अ अंतर्गत पतीच्या मित्राला ‘नातेवाईक’ मानता येणार नाही. हे कलम पती किंवा त्याच्या नातेवाइकांकडून पत्नीवर केलेल्या क्रौर्याचा गुन्हा ठरवते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. तसेच पत्नीविरुद्ध हुंड्यासाठी छळास मित्राला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीवरील गुन्हा रद्द केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com