Nagpur News: न्यायाचे विकेंद्रीकरण व्हायला हवे; न्या. भूषण गवई , दर्यापूर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्‍घाटन

Law And Justice: भारतीय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते दर्यापूर जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीचे उद्घाटन. न्यायालयीन विकेंद्रीकरणाच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
Nagpur News
Nagpur Newssakal
Updated on

दर्यापूर : न्यायालय हे नागरिकांच्या समस्या सुटण्याचे आशास्थान आहे. मात्र, अनेकदा न्यायाला विलंब होत यामुळेच न्यायालयांचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास न्याय लवकर मिळू शकतो, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दर्यापूर मधील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या उद्‍घाटन समारंभात बोलताना केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com