Anil Deshmukh : निवडणुकीची वाट बघू नका; अनिल देशमुख यांचा कर्जमाफीवरून टोला

पेरण्यांचा मोसम सुरू झालेले असताना रासायनिक व डीएपीसह मिश्र खतांचा तुटवडा आहे. पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा झालेला नाही.
anil deshmukh
anil deshmukhsakal
Updated on

नागपूर - पेरण्यांचा मोसम सुरू झालेले असताना रासायनिक व डीएपीसह मिश्र खतांचा तुटवडा आहे. पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा झालेला नाही. डीएपीच्या मागण्याच्या तुलनेत फक्त ३० टक्केच पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com