Nagpur Farmers: नागपूर विभागात आठ महिन्यांत तब्बल २९६ शेतकऱ्यांनी जीवन संपवले; शासनाच्या योजना ठरतायत अपुऱ्या

Nagpur News: नागपूर विभागात आठ महिन्यांत तब्बल २९६ शेतकऱ्यांनी जीवन संपवले. कर्जबाजारीपणा, अतिवृष्टी आणि सरकारी योजनांची अपयशी अंमलबजावणी ही यामागची प्रमुख कारणे ठरली आहेत.
Nagpur Farmers

Nagpur Farmers

sakal

Updated on

नागपूर: शेतकऱ्यांसाठी शासनाने योजना आखल्या मात्र त्या सर्व कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. नागपूर विभागात गत ८ महिन्यात २९६ आत्महत्येच्या नोंदी झाल्या आहेत. दर दोन दिवसाला तीन शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे आकडेवारावरून स्पष्ट होत आहे. विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव असून सरकारी पातळीवर शेतकरी आत्महत्याबाबत अनास्था असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com