Nagpur News: नापिकी, कर्ज आणि आर्थिक ताण; नरखेड तालुक्यात शेतकऱ्याने जीवन संपवले

Nagpur Farmer: नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणींमुळे नरखेड तालुक्यातील एका शेतकऱ्याने शेतातील गोठ्यात गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी संकट पुन्हा एकदा समोर आले आहे.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

अंबाडा : नापिकी, शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने तसेच आर्थिक अडचणींमुळे नरखेड तालुक्यातील सिंदी (उमरी) येथील शेतकरी दुर्गादास नारायणराव बोंदरे (वय ४८) यांनी शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com