Nagpur News: नागपूर जिल्ह्यात सात महिन्यांत १७ शेतकऱ्यांनी संपवले जीवन; कर्जबाजारीपणा व नैसर्गिक आपत्ती मोठे कारण

Agriculture Crisis: नागपूर जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांत १७ शेतकऱ्यांनी संपवले जीवनल्याचे समोर आले आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी आणि कमी बाजारभाव ही कारणे ठरत आहेत.
Nagpur News
Nagpur Newssakal
Updated on

नागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे होत असलेले नुकसान व पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने कर्जाचा बोजा वाढत असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com