Nagpur: निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिला धीर

Chandrashekhar Bawankule: सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे गेल्या पन्नास वर्षांतील विक्रमी नुकसान झाले आहे. पंचनाम्याद्वारे आणि ड्रोनच्या साहाय्याने शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जाणार असल्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
Nagpur

Nagpur

sakal

Updated on

नागपूर : गत पन्नास वर्षात शेतकऱ्यांचे पावसामुळे जेवढे नुकसान झाले नसेल, तेवढे नुकसान राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या पावसाने झाले आहे. राज्याच्या प्रत्येक भागात शासन शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करीत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com